महाराष्ट्र
-
मुंबईत ‘पांढऱ्या पट्टी’वरून हायव्होल्टेज ड्रामा! मनसे आणि स्थानिक नागरिक रस्त्यावर; सार्वजनिक ठिकाणी मनमानी खपवून घेणार नाही, आक्रमक इशारा!
मुंबई:मुंबईच्या विविध भागांत घराबाहेर, सोसायट्यांमध्ये आणि आता थेट सार्वजनिक रस्त्यांवर मारण्यात येत असलेल्या ‘पांढऱ्या पट्ट्यांचा’ वाद आता पेटला आहे. घाटकोपर,…
Read More » -
मराठीच्या अंगणातच मराठीचा पराभव! ९४ हजार विद्यार्थी नापास; अभिजात दर्जाच्या उंबरठ्यावर मराठीची ही कसली दैना?
मुंबई: एकीकडे मराठी भाषेला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळाल्याचा उत्सव संपूर्ण महाराष्ट्र साजरा करत असताना, दुसरीकडे राज्याच्या शिक्षण क्षेत्रातून एक अत्यंत…
Read More » -
अंबरनाथमध्ये भाजपचा ‘गेम ओव्हर’; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाने सत्तेची स्वप्ने भंगली,,,
!अंबरनाथ: अंबरनाथ नगरपरिषदेवर वर्चस्व गाजवण्याचा भाजपचा प्रयत्न सपशेल अपयशी ठरला आहे. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी भाजप पुरस्कृत ‘अंबरनाथ विकास आघाडी’ अपात्र…
Read More » -
स्वाभिमानाची ‘बॅटिंग’ सोडून बच्चू कडू सत्तेच्या ‘फिल्डिंग’मध्ये;,,, प्रहारची ‘धार’ बोथट?
अचलपूर: ‘आम्ही सत्तेचे नाही, तर सामान्यांचे आहोत’ अशी गर्जना करणाऱ्या बच्चू कडू यांनी अखेर सत्तेच्या गणितासमोर शरणागती पत्करली आहे. प्रहार…
Read More » -
शिवरायांचा वारसा, बुद्धांची करुणा आणि कष्टकऱ्यांचा महाराष्ट्र: १ मे चा अभूतपूर्व सोहळा!
१ मे २०२६: विचार, श्रम आणि अस्मितेचा त्रिवेणी संगम येत्या १ मे २०२६ ची पहाट एका विलक्षण उर्जेने उजाडणार आहे.…
Read More » -
शिवरायांचा वारसा, बुद्धांची करुणा आणि कष्टकऱ्यांचा महाराष्ट्र: १ मे चा अभूतपूर्व सोहळा!
१ मे २०२६: विचार, श्रम आणि अस्मितेचा त्रिवेणी संगम येत्या १ मे २०२६ ची पहाट एका विलक्षण उर्जेने उजाडणार आहे.…
Read More » -
“फडणवीस सरकार आल्यापासून महाराष्ट्रात अंधश्रद्धेचा बाजार फोफावला!” – श्याम मानव यांचा घणाघाती आरोप,,
नागपूर: राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यापासून अंधश्रद्धेचे प्रमाण प्रचंड वाढले असून, भोंदू बाबांना सरकारचे अभय मिळत असल्याचा…
Read More » -
महाराष्ट्राच्या मातीशी बेइमानी! ४ मे रोजी अमराठी लोकांचा संपाचा घाट; मराठी अस्मितेवर घाला?
मुंबई: महाराष्ट्राच्या अगत्यशीलतेचा फायदा घेऊन येथे स्थिरावलेल्या काही अमराठी संघटनांनी येत्या ४ मे रोजी राज्यव्यापी संपाची हाक दिली आहे.…
Read More » -
महात्मा ज्योतिराव फुले: आधुनिक भारताच्या सामाजिक क्रांतीचे जनक
भारतीय समाजव्यवस्थेतील अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवणारे क्रांतीकारक व्यक्तिमत्व म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. ११ एप्रिल १८२७ रोजी जन्मलेले ज्योतिबा…
Read More » -
बदलापूर नगरपालिकेत भ्रष्टाचाराचा ‘सुकाणू’ कुणाकडे? ११ टक्क्यांच्या कमिशनसह रस्ते रुंदीकरणाच्या नावाखाली वसुलीचा डाव!
बदलापूर: बदलापूर नगरपालिकेत सध्या लोकशाहीचा नव्हे, तर ‘टक्केवारी’चा कारभार सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. नगरपालिकेतील कथित ‘सुकाणू समिती’ने…
Read More »