महाराष्ट्र
-
स्वाभिमानाची ‘बॅटिंग’ सोडून बच्चू कडू सत्तेच्या ‘फिल्डिंग’मध्ये;,,, प्रहारची ‘धार’ बोथट?
अचलपूर: ‘आम्ही सत्तेचे नाही, तर सामान्यांचे आहोत’ अशी गर्जना करणाऱ्या बच्चू कडू यांनी अखेर सत्तेच्या गणितासमोर शरणागती पत्करली आहे. प्रहार…
Read More » -
शिवरायांचा वारसा, बुद्धांची करुणा आणि कष्टकऱ्यांचा महाराष्ट्र: १ मे चा अभूतपूर्व सोहळा!
१ मे २०२६: विचार, श्रम आणि अस्मितेचा त्रिवेणी संगम येत्या १ मे २०२६ ची पहाट एका विलक्षण उर्जेने उजाडणार आहे.…
Read More » -
शिवरायांचा वारसा, बुद्धांची करुणा आणि कष्टकऱ्यांचा महाराष्ट्र: १ मे चा अभूतपूर्व सोहळा!
१ मे २०२६: विचार, श्रम आणि अस्मितेचा त्रिवेणी संगम येत्या १ मे २०२६ ची पहाट एका विलक्षण उर्जेने उजाडणार आहे.…
Read More » -
“फडणवीस सरकार आल्यापासून महाराष्ट्रात अंधश्रद्धेचा बाजार फोफावला!” – श्याम मानव यांचा घणाघाती आरोप,,
नागपूर: राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यापासून अंधश्रद्धेचे प्रमाण प्रचंड वाढले असून, भोंदू बाबांना सरकारचे अभय मिळत असल्याचा…
Read More » -
महाराष्ट्राच्या मातीशी बेइमानी! ४ मे रोजी अमराठी लोकांचा संपाचा घाट; मराठी अस्मितेवर घाला?
मुंबई: महाराष्ट्राच्या अगत्यशीलतेचा फायदा घेऊन येथे स्थिरावलेल्या काही अमराठी संघटनांनी येत्या ४ मे रोजी राज्यव्यापी संपाची हाक दिली आहे.…
Read More » -
महात्मा ज्योतिराव फुले: आधुनिक भारताच्या सामाजिक क्रांतीचे जनक
भारतीय समाजव्यवस्थेतील अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवणारे क्रांतीकारक व्यक्तिमत्व म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. ११ एप्रिल १८२७ रोजी जन्मलेले ज्योतिबा…
Read More » -
बदलापूर नगरपालिकेत भ्रष्टाचाराचा ‘सुकाणू’ कुणाकडे? ११ टक्क्यांच्या कमिशनसह रस्ते रुंदीकरणाच्या नावाखाली वसुलीचा डाव!
बदलापूर: बदलापूर नगरपालिकेत सध्या लोकशाहीचा नव्हे, तर ‘टक्केवारी’चा कारभार सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. नगरपालिकेतील कथित ‘सुकाणू समिती’ने…
Read More » -
स्वराज्याचा सूर्य मावळला, पण तेज आजही कायम: छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी विशेष
३ एप्रिल १६८० हा दिवस मराठ्यांच्या आणि संपूर्ण भारताच्या इतिहासातील एक काळा दिवस. रायगडाच्या उंच शिखरावर स्वराज्याचा हा ‘जाणता राजा’…
Read More » -
खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांची गच्छंती, तरीही मंत्री आदिती तटकरे गप्पच; विरोधकांचा ‘बेपत्ता’ असल्याचा टोला
मुंबई/पुणे: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणात…
Read More » -
ई-गव्हर्नन्समध्ये ठाणे ग्रामीण पोलीस महाराष्ट्रात अव्वल; माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष गौरव
ठाणे/मुंबई: महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री कार्यालयामार्फत आयोजित ‘१५० दिवस ई-गव्हर्नन्स’ या विशेष कार्यक्रमात ठाणे ग्रामीण पोलीस दलाने संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक…
Read More »